*कोकण Express*
*आयती पदे मिळाल्यामुळे आपले आकाशाला हात लागले असे वैभव नाईक व संदेश पारकर यांचा गोड गैरसमज*
*राणेंवर टीका करूनच वैभव नाईक, संदेश पारकर राजकारणात मोठे झाले*
*कणकवली ः प्रतिनिधी*
वैभव नाईक आणि संदेश पारकर यांनी ३० वर्षापूर्वीचा काळ आठवावा आपण त्यावेळी बालिशपणाने केलेल्या वक्तव्याचे पडसात काय, ऊमटले होते आणि, त्याचेपरीणाम जिल्ह्यातील लोकांना,काय भोगावे लागले होते ह्याचा विचार करा. नाईक, पारकर दोघेही कोणतेही कर्तृत्व नसते वेळी फक्त नारायण राणेवर टीका करूनच राजकारणात मोठे झाले. आता काळ बदलला आहे पूर्वीचे दिवस राहीले नाहित. आमदार म्हणून नाईक यांची कुवत काय आहे आणि संदेश पारकर काय करू शकतात हे सर्व जाणून आहेत. कोणतेही कर्तुत्व नसताना स्वार्थासाठी आयती पदे मिळाल्यामुळे आपले आकाशाला हात लागले असे वैभव नाईक व संदेश पारकर यांनी समजू नये. काळ बदलला आहे. तुम्हाला जनतेने ओळखले आहे. त्यामुळे तुम्ही सत्तेपोटी हुरळून जाऊ नका. १९९० मधील खासदारांच्या मिरवणुकीत जी बेताल व निंदनीय वक्तव्ये केली व त्यामुळे जिल्ह्यात काय वातावरण झाले हे विसरू नका असा टोला भाजप राज्य कमिटी सदस्य सुरेश सावंत यांनी लगावला आहेे. महणून जिलहाबाहेरील गोषटी जिलहयात आणून वातावरण कलुशीत,करणयाचा प्रयतन आपण दोघानीही करू नये तयाचे जे परीणाम होतील तयाला आपण जबाबदार असाल एवडे लक्षात असूदे,एक,सामाजिक,कार्रयकर्रता,महणून,मी आपलयाल ही समज देत आहे,कारण आमही हे सगळ भोगले आहै