*कोकण Express*
*अन्यथा राणेंना सिंधुदुर्गवासियांनी जिल्ह्याच्या राजकारणातून हद्दपार केले असते…*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
शिवसेनेला हद्दपार करण्याची घोषणा करणारे नारायण राणे भाजपात गेले नसते तर त्यांना सिधुदूर्ग जिल्ह्यातील लोकांनी कधीच राजकारणातून हद्दपार केले असते,अशी टिका शिवसेनेचे पदाधिकारी सतिश सावंत आणि संजय पडते यांनी आज येथे संयुक्त पत्रकार परिषदेत केली.एवढीच स्वतःच्या ताकदीवर त्यांना गर्व असेल,तर त्यांनी आपले पुत्र नितेश राणें यांना आमदारकीचा राजीनामा देवून पुन्हा निवडून आणून दाखवावे,ज्या-ज्या वेळी राणेंनी शिवसेना संपविण्याची भाषा केली.त्या-त्या वेळी जिल्हावासीयांनी त्यांना मात केली आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राणेंनी शिवसेनेवर केलेल्या टिकेचा समाचार घेण्यासाठी आज येथे दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.यावेळी नागेद्र परब,विकास कुडाळकर,अतूल बंगे,राजन नाईक,राजू गवंडे आदी उपस्थित होते.
सतिश सावंत,पडतेंंची टिका; नितेश राणेंचा राजीनामा देवून पुन्हा निवडून आणावे…
कुडाळ,ता.०४: शिवसेनेला हद्दपार करण्याची घोषणा करणारे नारायण राणे भाजपात गेले नसते तर त्यांना सिधुदूर्ग जिल्ह्यातील लोकांनी कधीच राजकारणातून हद्दपार केले असते,अशी टिका शिवसेनेचे पदाधिकारी सतिश सावंत आणि संजय पडते यांनी आज येथे संयुक्त पत्रकार परिषदेत केली.एवढीच स्वतःच्या ताकदीवर त्यांना गर्व असेल,तर त्यांनी आपले पुत्र नितेश राणें यांना आमदारकीचा राजीनामा देवून पुन्हा निवडून आणून दाखवावे,ज्या-ज्या वेळी राणेंनी शिवसेना संपविण्याची भाषा केली.त्या-त्या वेळी जिल्हावासीयांनी त्यांना मात केली आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राणेंनी शिवसेनेवर केलेल्या टिकेचा समाचार घेण्यासाठी आज येथे दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.यावेळी नागेद्र परब,विकास कुडाळकर,अतूल बंगे,राजन नाईक,राजू गवंडे आदी उपस्थित होते.