*कोकण Express* *स्पर्धा परीक्षांमधून विद्यार्थ्यांनी सजग बनावे ; मनोज रावराणे* *इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे उद्घाटन…!* *कणकवली ः प्रतिनिधी* सध्याचे युग हे
Category: Uncategorized
फोंडाघाटमध्ये ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाच्या सरी
*कोकण Express* *फोंडाघाटमध्ये ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाच्या सरी* *कणकवली ः प्रतिनिधी* फोंडाघाट गावात ढगांचा गडगडाटासह अवकाळी पावसाच्या सरी. गावासह आजूबाजूच्या परिसरात अवकाळी पावसाच्या जोरदार सरी
आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून कुडाळ,मालवण तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालयांना होणार थर्मल गन व ऑक्सिमीटरचे वाटप
*कोकण Express* *आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून कुडाळ,मालवण तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालयांना होणार थर्मल गन व ऑक्सिमीटरचे वाटप* *४२९ प्राथमिक शाळा व ६१
कसाल ग्रामदैवत श्री.देवी पावणाई रवळनाथ मंदिरात ३जानेवारीला जत्रोत्सव
*कोकण Express* *कसाल ग्रामदैवत श्री.देवी पावणाई रवळनाथ मंदिरात ३जानेवारीला जत्रोत्सव..* *कुडाळ ः प्रतिनिधी* कसाल ग्रामदैवत श्री देवी पावणाई रवळनाथ मंदिर मध्ये वार्षिक उत्सव रविवारी, 3
महामार्गावर अपघात; कलमठचा युवक ठार : दुचाकी रस्त्याच्या डायव्हर्शनला लावलेल्या पत्र्यावर आदळून अपघात
*कोकण Express* *महामार्गावर अपघात; कलमठचा युवक ठार : दुचाकी रस्त्याच्या डायव्हर्शनला लावलेल्या पत्र्यावर आदळून अपघात *कणकवली ः प्रतिनिधी* महामार्गावर चौपदरीकरणाच्या डायव्हर्शनसाठी लावलेल्या पत्र्याला दुचाकीची धडक बसून
महाविकास आघाडी सरकारने “पिकेल ते विकेल” ही योजना चोरुन सुरु केली
*कोकण Express* *महाविकास आघाडी सरकारने “पिकेल ते विकेल” ही योजना चोरुन सुरु केली…* *अतुलकाळसेकर; नीलक्रांती पुस्तकाचे शनिवारी गुहागरमध्ये झाले प्रकाशन..* *सिंधुदुर्ग,ता.२३:* महाविकास आघाडी सरकारने आत्मनिर्भर
पांढऱ्या केसांनी त्रस्त आहात? मग घ्या ‘ही’ काळजी
आजकाल अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येमुळे अनेक जण त्रस्त आहेत. कमी वयामध्ये केस पांढरे झाल्यामुळे अनेक जण विविध मार्गाने हे केस लपवण्याचा प्रयत्न करतात. मग
मोतीबिंदूपासून ते पित्ताच्या त्रासापर्यंत! ‘हे’ आहेत सफरचंदाच्या सालीचे फायदे
आपल्या आहारात पालेभाज्यांपासून ते विविध फळांपर्यंत प्रत्येक पदार्थाचा समावेश असला पाहिजे. मात्र अनेक वेळा लहान मुले किंवा मोठी माणसेदेखील फळं खाण्यास कंटाळा करतात. परंतु, फळं
वयवर्ष ४० आहे? मग निरोगी राहण्यासाठी आहारात करा ‘हे’ बदल
डॉ.अलका भारती जसजस वय वाढत जातं त्याप्रमाणे आपली पचनशक्ती किंवा शरीरातील अन्य क्रिया यांच्यात बदल घडत असतो. साधारणपणे चाळीशीच्या आसपास हे बदल जाणवू लागतात. चयापचयाची
माणुसकीचे दर्शन : पुण्यात रिक्षावाल्या काकांनी परत केली ११ तोळे सोनं असलेली बॅग
करोना विषाणूने सर्वांच्या हातचा रोजगार हिरावून घेतला आहे. रिक्षावाल्यांना लॉकडाउनचा मोठा फटका बसला आहे. असं असलं तरीही पुण्यात एका रिक्षावाल्या काकांच्या माणुसकीचं दर्शन घडलं आहे.
