*एअरपोर्ट सारखे भास होणार कणकवली रेल्वे स्टेशन; आ नितेश राणे*

*एअरपोर्ट सारखे भास होणार कणकवली रेल्वे स्टेशन; आ नितेश राणे*

*कोंकण Express*

*एअरपोर्ट सारखे भास होणार कणकवली रेल्वे स्टेशन; आ नितेश राणे*

*कणकवली ः संजना हळदिवे*

आपल्या सगळ्यांना आठवत असेल की गेल्या वर्षीच्या आठ तारखेला आपण सगळेजण असंच इथे कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालेले ऑनलाईन वर तो कार्यक्रम होता आणि ह्याच प्रकल्पाचा भूमिपूजन आपण केला आठ तारखेला केलं होतं आणि 365 दिवसांमध्ये आज या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आपण इथे उपस्थित आहोत यासाठी खऱ्या अर्थाने या प्रकल्पाचे शिल्पकार सन्माननीय आमचे पालकमंत्री सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांना आणि सार्वजनिक बांधकाम चे आमचे सर्वगौड असतील आणि त्यांच्या सर्व सहकार्य भागाचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून मनापासून आपले अभिनंदन करतो
आपला रेल्वे स्टेशन आज आपल्या सगळ्यांसाठी इथे उपलब्ध केलेला आहे त्याची काळजी घेण्याच्या दृष्टीकोनातून छोट्या गोष्टीचं नियोजन या रेल्वे स्टेशन मध्ये आज करण्यात आलेला आहे देशांमध्ये आपला महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे लेल्या आहेत प्रकल्प हातात घेतला आहे त्यासाठी मी आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो हे आम्ही 2014 पर्यंत राणे साहेब जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा पाहिलं होतं त्याच्यानंतर थोडा गॅप पडला आणि आता आमच्या रवींद्र चव्हाण साहेब पालकमंत्री झाल्यानंतर तो अनुभव आम्हाला पण परत येतोय म्हणजे काम कसा करून घ्यायचा आणि नियोजित पद्धतीने काम कसं करायचं याबद्दलचा एक चांगला पॅटर्न आज आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळते आज प्रत्येक रेल्वे स्टेशन कडे गेल्यानंतर एक वेगळा पद्धतीचा अनुभव आणि वेगळ्या पद्धतीची चर्चा आपल्याला सातत्याने प्रवाशांची तक्रारी असायच्या साहित्याचे प्रश्न असायचे पण आज तेव्हा या रेल्वे स्टेशन मध्ये उभा राहिल्यानंतर आपल्याला अभिमान वाटतो ते आपण आपल्या जिल्ह्यातला एका रेल्वे स्टेशन मध्ये उभा आहोत आणि एअरपोर्ट सारखा आपल्याला अनुभव येतो आहे हे निश्चित पद्धतीने कौतुक करा आणि हे सगळं बोलत असताना मी आवर्जून आपल्या पीडब्ल्यूडी आपल्या चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात काम करतात आमचे सर्वगौड असतील आणि त्यांची पूर्ण टीम आत्तापर्यंत रात्री झोपले नसतील चव्हाण साहेब पूर्ण करण्यासाठी आता हा कार्यक्रम आम्ही विश्वास देतो जे जे मुद्दे आपण आपल्यासमोर मांडले केंद्रात आमच्या भारतीय जनता पक्षाचे सरकार राज्यात आमचे सरकार आहे सगळ्या प्रश्नांना न्याय देण्याचं काम आमचे दोन्ही सरकार करेल करतील जर विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो त्याचबरोबर आहे त्याची नोंद पण त्यांनी घेतलेली आहे तसेच राणे साहेब आता कोकणामध्ये आपला प्रतिनिधी करत आहे म्हणून तुम्ही या सगळ्या प्रश्नांची काळजी करू नका महत्वाचे प्रश्न असतील तेही सोडवले जातील एवढा विश्वास आणि शब्द तुम्हाला मी आज त्यानिमित्ताने देतो त्याच पद्धतीने आमच्या रवींद्र चव्हाण साहेब पुढे घेऊन जात आहे म्हणून आम्ही कुठल्याही प्रश्न सोडवण्यामध्ये कुठेही मागेपुढे बघणार नाही त्यांनी काही दिवसा अगोदर लावले काय होतं जेव्हा आपण काय चांगलं करू शकत नाही तर मग दुसरं कोणीतरी चांगलं करताय ते पण आपल्याला वाटत नाही म्हणून आपण अशा पद्धतीचे क***** मांजरासारखे मध्ये येण्याचा काम आपण या पद्धतीने करतो म्हणून तुम्ही या कुठलाही विचार सिंधुदुर्ग जिल्हा असेल कोकण असेल हल्ली झालं
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पालघर पासून महायुती आणि मोदी साहेबांचा नेतृत्व स्वीकारलं आणि ते प्रतिबिंब आपल्याला मतदान पेटीमध्ये दिसलं म्हणून आता कोकणाची काळजी करण्याची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांवर दिलेली आहे म्हणून आमच्या विरोधकांनी त्याबद्दलची चर्चा चिंता करू नये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!