कोव्हीड योद्ध्यांना द्या विमा कवच ;

सिंधुदुर्ग : पालकमंत्री उदय सामंत यांची तळवणेकर, सूर्याजी यांनी घेतली भेट . डॉ. चितारी यांची तात्पुरती बदली ओरोसला झाल्यानं रुग्णांचे होतात हाल . यामुळे पाच दिवसात ३ जणांचा झाला हृद्यरोगान मृत्यू .उपजिल्हा रुग्णालयाची परिस्थिती आहे बिकट .डॉ. चितारीना तातडीने सावंतवाडीत रुजू होण्याचे द्या आदेश .कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात आहेत वाढत . रुग्णांना बेड पडत आहेत कमी .कंत्राटी पद्धतीने आरोग्यसेविका करत आहेत काम . जीव धोक्यात घालून करत आहेत नोकरी .जिल्ह्यातील कंत्राटी आरोग्य सेविकांना घ्याव कायमस्वरूपी सेवेत . तर राज्यात १५० पेक्षा जास्त डॉक्टरनी गमावला कोरोनामुळे जीव . त्यामुळे आरोग्य सेवक, सफाई कर्माचारी, पत्रकार, पोलीस, वाहतूक कर्मचारी, ग्रामसेवक, सरपंच आदि कोरोना योद्ध्यांना द्वाव विमा कवच . खासगी डॉक्टरांची सरकारी रुग्णालयात करावी सक्तीने नेमणूक . द्यावे विमा कवच .पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे माजी आरोग्य व शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी केली मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!