श्री स्वामी समर्थ सेवेकरी मंडळ राठीवडे मालवण सिंधुदुर्ग यांच्या वतीने कन्याकुमारी तामिळनाडू येथे स्वामी विवेकानंद गौरव पुरस्कार सोहळा २०२४ संपन्न

श्री स्वामी समर्थ सेवेकरी मंडळ राठीवडे मालवण सिंधुदुर्ग यांच्या वतीने कन्याकुमारी तामिळनाडू येथे स्वामी विवेकानंद गौरव पुरस्कार सोहळा २०२४ संपन्न

*कोंकण Express*

*श्री स्वामी समर्थ सेवेकरी मंडळ राठीवडे मालवण सिंधुदुर्ग यांच्या वतीने कन्याकुमारी तामिळनाडू येथे स्वामी विवेकानंद गौरव पुरस्कार सोहळा २०२४ संपन्न*

*पोईप ः संतोष हिवाळेकर*

श्री स्वामी समर्थ सेवेकरी मंडळ राठीवडे ता मालवण सिंधुदुर्ग व
हुतात्मा अपंग कल्याणकारी संस्था, कराड
यांचे संयुक्त विद्यमाने रविवार दि.२६मे२०२४ रोजी कन्याकुमारी तामिळनाडू येथे संपन्न झाला

स्वामी विवेकानंद राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२४सोहळा संपन्न
यावेळी तामिळनाडू,केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा येथील विविध क्षेत्रातील पुरस्कार विजेते व मान्यवर उपस्थित होते

महाराष्ट्रातुन सिंधुदुर्गवासीयाकडुन पहिलाच उपक्रम राबविण्यात आला यावेळी श्री स्वामी समर्थ मठ राठीवडे चे संस्थापक अध्यक्ष गुरूदास मेस्त्री, पांडुरंग चव्हाण, सदानंद परूळेकर, आशिष मेस्त्री, गुरूनाथ कोठावळे,राजु मेस्त्री,सुप्रीया चव्हाण,स्नेहा मेस्त्री, किशोर कुडतरकर, विष्णू गावडे, संदिप नलावडे, सुर्यकांत तळेकर,सुरेश नांदिवडेकर,तसेच हुतात्मा अपंग संस्था कराडचे संस्थापक अध्यक्ष डॉ सुनील फडतरे,अमित अदवडे, सावंत साहेब,सुदाम जोशी,शाहिद खेरटकर, जयवंत घोरपडे, प्रशांत रत्नपारखी,
विवेकानंद केंद्र कन्याकुमारी तामिळनाडू चे जनरल मॅनेजर सुनीलकुमार,अंगीरासजी मामा भानुदास धाक्रस, निवेदिता भिडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत कन्याकुमारी तामिळनाडू येथे संपन्न झाला

सिंधुदुर्गातील विविध अध्यात्मिक संस्था आणि स्वामी भक्त यांनी अभिनंदन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!