दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर ! आता कोणीच होणार नाही नापास – CBSE चा नवीन नियम – पहा सविस्तर

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर ! आता कोणीच होणार नाही नापास – CBSE चा नवीन नियम – पहा सविस्तर

*कोकण Express*

 *दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर ! आता कोणीच होणार नाही नापास – CBSE चा नवीन नियम – पहा सविस्तर*

▪️ सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी आता एक खूशखबर आली आहे , विद्यार्थी खरोखर गुणवान असेल

▪️ तर आता त्याचं एक वर्ष वाया जाणार नाही , दहावीच्या CBSE बोर्डाच्या परीक्षेत त्या अर्थाने कुणीच एखाद्या विषयात नापास होणार नाही.

◾ *पहा कसा आहे नियम ?*

▪️ सीबीएसईच्या नव्या नियमानुसार, दहावीचा विद्यार्थी गणित किंवा विज्ञानात नापास झाला -आणि त्यानं ऐच्छिक विषय म्हणून घेतलेल्या कौशल्याधारित विषयात उत्तीर्ण झाला तर त्याला पास असल्याचंच समजलं जाईल

▪️ दरम्यान ऐच्छिक विषय म्हणजे काय ते तुम्हाला समजले असेलच – तरी पण समजू घ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स , इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स इत्यादी ऐच्छिक विषय राहतात

▪️ तर यानंतर दहावीची टक्केवारी ‘बेस्ट ऑफ फाईव्ह सब्जेक्ट्स’ च्या आधारावर ठरवली जाईल – याचा सर्वात मोठा फायदा असा, की यामुळं विद्यार्थ्यांचं एक वर्ष वाया जाणार नाही , आणि तो पास होईल

▪️ *CBSE कडून असलेले हे अपडेट* – विद्यार्थी आणि पालकांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे , आपण इतर विद्यार्थ्यांना देखील अवश्य शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!