शुक्रवार 3 मे रोजी संध्याकाळी 6 वाजता राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनाप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची जाहीर सभा

शुक्रवार 3 मे रोजी संध्याकाळी 6 वाजता राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनाप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची जाहीर सभा

*कोंकण Express*

*शुक्रवार 3 मे रोजी संध्याकाळी 6 वाजता राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनाप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची जाहीर सभा*

*कणकवली ः प्रतिनिधी*

शुक्रवार तीन मे सायंकाळी सहा वाजता या राज्याचे माजी मुख्यमंत्री या राज्याचे शिवसेनाप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांची जाहीर सभा कणकवलीच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर त्या ठिकाणी होणार आहे मोठे संख्येने उद्धवजींचे विचार ऐकण्याकरता त्याला पाहण्याकरता त्यांच्याशी संवाद साधणे करतात मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता त्या सभेला उपस्थित राहणार सात मेला या मतदार संघातील मतदान होणार आहे आणि जी संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी महाविकास आघाडी शिवसेनेची झंजावत या निमित्ताने त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार खरंतर या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना महाविकास आघाडी म्हणून जवळजवळ एक लाखाचं मताधिक्य हे या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं या निवडणुकीमध्ये खासदार विनायक राऊत या निमित्ताने घेणाऱ्या गेल्या दहा वर्षांमध्ये ज्या पद्धतीने खासदार विनायक राऊत आणि जो जनसंपर्क या मतदारसंघांमध्ये ठेवलेला ज्या पद्धतीने विकास या मतदारसंघांमध्ये केलेला जवळजवळ 2200 गाव 23 हजार वाड्या आणि जवळजवळ साडेतीनशे चारशे किलोमीटरचा अंतर अशा प्रकारचा हा चिपळून पासून दोडामार्ग पर्यंतचा हा मतदार संघ आणि या संपूर्ण मतदारसंघांमध्ये पुन्हा एकदा म्हणजे तिसऱ्यांदा विजयाची हॅट्रिक ही जनतेच्या प्रेमावर जनतेच्या आशीर्वादावर आणि जनतेच्या पवित्र मतदानावर त्या ठिकाणी खासदार विनायक राऊत या ठिकाणी करणार खरंतर आजचे विरोधी उमेदवार आहेत नारायण राणे यांचा जनाधार हा मागेच त्या ठिकाणी संपुष्टात आलेला कधीच त्या ठिकाणी संपलेला आणि म्हणूनच त्यावेळी त्यांना पक्ष बदल करावा लागला आणि त्याला राज्यसभेची खासदार ही भारतीय जनता पार्टी दिली सर्वात पहिला पराभव हा जो का आहे हा कुडाळ मालवण मध्ये आपले लाडके तरुण आमदार वैभव नाईक यांनी जवळजवळ 10000 च्या मताधिक्यानं तिथल्या मतदारसंघातल्या मतदारांनी जनतेने त्यांचा पराभव केला हा त्यांचा पहिला पराभव होता दुसरा पराभव बांद्राच्या पोटफोडे सावंत म्हणून त्या ठिकाणी उमेदवार होत्या महिला उमेदवार होत्या त्यांनी सुद्धा बागेच्या पोटनिवडणुकीमध्ये त्या ठिकाणी त्यांचा पराभव केलेला आणि आता तिसऱ्या पराभवासाठी त्या ठिकाणी हा जो काय राजापूर, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ त्या लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये या ठिकाणी राहणे हे त्यांचे पुन्हा त्या ठिकाणी पराभूत होणार आहे म्हणजे आपकी बार नारायण राणे पराभूत होणार अशा प्रकारचं त्या ठिकाणी चित्र खरतर या संपूर्ण मतदारसंघांमध्ये मगाशीच मी म्हणालो की नारायण राणे शाही संपली आणि कुठेतरी सामंत शाही त्या ठिकाणी येणार होती उद्या येणार होती पण सामंत शाही आल्यानंतर पुन्हा राहण्याचे राजकीय अस्तित्व संपुष्ट देणार म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सामंत शाहीला विरोध केला आणि त्या ठिकाणी ते स्वतः पुन्हा राणे शाही आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे पण इथली जिल्ह्यातील जनता की त्या ठिकाणी सुज्ञ आहे आणि खरंतर कोकणी परशुरामाची शापित भूमीमध्ये आपण पाहिलं की नियती किंवा येणाऱ्या काळात हा काळा या सगळ्या गोष्टीचा सूड आणि बदला या ठिकाणी घेत असतं त्याचा एक उदाहरण आहे की याच कणकवली शहरामध्ये कैलासवासी श्रीधर नाईकांची हत्या झाली होती आणि त्याच काही वर्षानंतर वैभव नाईक या जिल्ह्यांमध्ये कुडाळ मालवण मध्ये आमदार झाले हा नियतीचा न्याय आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!